..........
©Devanand Jadhav
#MahavirJayanti
अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्यांचा जन्म राजघराण्यात झाला होता...सर्व ऐहीक सूखे त्यांच्या पायाशी होती..परंतु त्यामध्ये त्यांचं मन रमले नाहीं....त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग करून जगाला शांतीचा मार्ग दाखविण्यासाठी आपले जीवन व्यतीत केलें...हे जग प्रेमस्वरूप आहे, प्रेमाने जगाला जिंकता येते, प्रेमाने सर्व प्रश्न सोडता येतात ही शिकवण त्यानी दिली... कोणत्याही जीवाची हत्या करूं नये...मानवाने नेहम