*सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न तसेच प्रामाणिक कार्यकर्त्याची व्यथा इथे मराठी कलाकार आणि कवी संकर्षण यांनी इथे कवितेच्या माध्यमातून अत्यंत सुंदर आणि मिश्किलपणे व्यक्त केली आहे... ऐका आणि विचार करा... 👌👌👌👍🏻*