tags

New 7th standard marathi poem aai Status, Photo, Video

Find the latest Status about 7th standard marathi poem aai from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about 7th standard marathi poem aai.

  • Latest
  • Popular
  • Video

White ' मी ' मिळवले किती? भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती? प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती? क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती? तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती? दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती? प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती? ©Anagha Ukaskar

#MarathiKavita #marathi #Moon #poem  White ' मी ' मिळवले किती?

भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी
सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती?
प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी
सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती?

क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा
सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती?
तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा
तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती?

दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही
पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती?
प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही
पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती?

©Anagha Ukaskar

White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात. प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?' तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ? ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात? बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. या साऱ्यासाठी मी पात्र आहे का? असे विचार सारखे येतंच राहतात. तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात. ©Anagha Ukaskar

#MarathiKavita #marathi #Road #poem  White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात.
प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?'
तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. 
आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. 
मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ?
ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात?
बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. 
विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. 
त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी
स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. 
पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात 
तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. 
या साऱ्यासाठी मी पात्र आहे का?
असे विचार सारखे येतंच राहतात. 
तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं 
कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात.

©Anagha Ukaskar

सुख हे फुलपाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडुन जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, अलगद मनगटावर येउन बसतं! ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  सुख हे फुलपाखरासारखं असतं. 
पाठलाग केला तर उडुन जातं, 
बळजबरी केली तर मरून जातं. 
निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, 
अलगद मनगटावर येउन बसतं!

©Devanand Jadhav

मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की, नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं! ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  मनातले शब्द आणि शब्दातलं मौन 
ऐकण्याची कला साध्य केली की, 
नात्यातला जिव्हाळा आणि 
जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं!

©Devanand Jadhav

माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य! 🌹 शुभ सकाळ 🌹 ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  माणसातील देव सदैव शोधावा आणि 
जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, 
तो एखाद्या देव माणसाची आपल्या 
मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य!

🌹 शुभ सकाळ 🌹

©Devanand Jadhav

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात! ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात!

©Devanand Jadhav

White ' मी ' मिळवले किती? भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती? प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती? क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती? तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती? दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती? प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती? ©Anagha Ukaskar

#MarathiKavita #marathi #Moon #poem  White ' मी ' मिळवले किती?

भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी
सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती?
प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी
सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती?

क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा
सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती?
तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा
तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती?

दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही
पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती?
प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही
पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती?

©Anagha Ukaskar

White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात. प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?' तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ? ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात? बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. या साऱ्यासाठी मी पात्र आहे का? असे विचार सारखे येतंच राहतात. तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात. ©Anagha Ukaskar

#MarathiKavita #marathi #Road #poem  White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात.
प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?'
तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. 
आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. 
मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ?
ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात?
बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. 
विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. 
त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी
स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. 
पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात 
तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. 
या साऱ्यासाठी मी पात्र आहे का?
असे विचार सारखे येतंच राहतात. 
तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं 
कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात.

©Anagha Ukaskar

सुख हे फुलपाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडुन जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, अलगद मनगटावर येउन बसतं! ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  सुख हे फुलपाखरासारखं असतं. 
पाठलाग केला तर उडुन जातं, 
बळजबरी केली तर मरून जातं. 
निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, 
अलगद मनगटावर येउन बसतं!

©Devanand Jadhav

मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की, नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं! ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  मनातले शब्द आणि शब्दातलं मौन 
ऐकण्याची कला साध्य केली की, 
नात्यातला जिव्हाळा आणि 
जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं!

©Devanand Jadhav

माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य! 🌹 शुभ सकाळ 🌹 ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  माणसातील देव सदैव शोधावा आणि 
जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, 
तो एखाद्या देव माणसाची आपल्या 
मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य!

🌹 शुभ सकाळ 🌹

©Devanand Jadhav

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात! ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात!

©Devanand Jadhav
Trending Topic