जेव्हा मनुष्यप्राणी संकटात असतो तेव्हाच तो त्याचा धावा करतो. (बेकारी, महागाई,अपयश, निराशा,भ्रमनिरास, हेवा,मत्सर, इर्षा, द्वेष, गर्व, भीती, अंधश्रद्धापोटी) यांना शिक्षित अडाणी असे म्हणतात
तेव्हाच अनेक ठिकाणी रांगा लागतात तेव्हा समजावे देशात वरील संकट वाढत आहे.
©Rajendrakumar Jagannath Bhosale
#Emotional