Village Life पैसा हेच माणसाचं सर्वस्व नाही
असं असतं तर,भगवान महावीर यांनी राजपाट सोडलं नसतं,भगवान बुद्ध यांनी राजगद्दी सोडली नसती,मीरा यांनी राजघराना सोडलं नसतं,असे अनेक महात्मा, संत, देव, आणि करोडपती माणसे सुद्धा यांनी सगळं वैभव सोडलं...
कारण,पैसा, धन हेच सर्वस्व नाही हे कळलं....
पैशानी आपण साधन घेऊ शकतो पण साधना नाही,
पैशांनी महाल घेऊ शकतो पण आराम नाही,
पैशांनी गादी घेऊ शकतो पण सुखाची झोप नाही,
पैशांनी जेवण विकत घेऊ शकतो पण भूक नाही,
पैशांनी सारं काही मिळवता येऊ शकतो पण सुख नाही...
म्हणून पैशांच्या मागे धावण्यापेक्षा सुख कशात आहे ते शोधा...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here