जेंव्हा कुणी व्यक्ती नात्यांवर आणि
नात्यातील बारकाव्यांवर ,
अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण
भाष्य करायला लागते.
तेंव्हा समजून जायचे की ती व्यक्ती
स्वतःच्या आयुष्यातफार निराश आहे.
आणि ती निराशा मिटवायला
ती व्यक्ती स्वतःचे तुटलेले स्वप्न
दुसर्यांनीही पाहावे, आणि ते दुःख अनुभवावे
या प्रयत्नात नकळत स्वतःला गुंतवते
त्या व्यक्तीला समजून घ्या,
पण त्या व्यक्तीने दिलेले स्वप्न पाहू नका
ते तुटेलेले होते, आणि तुटेल म्हणूनच दिलेले असते
इतकच
बस बाकी काही नाही
नि:शब्द देव
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here