tags

New ज्ञानप्राप्तीसाठी काय अयोग्य असते Status, Photo, Video

Find the latest Status about ज्ञानप्राप्तीसाठी काय अयोग्य असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ज्ञानप्राप्तीसाठी काय अयोग्य असते.

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी #Hope  बाकी असणारचं आहे..

वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात...
हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात...
काही काही देणेघेणे नसताना...
येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो...
शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू...
आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा..
एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन...
सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी...
तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार?
निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल...
 " बसं...की अजून काही' '
अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते..
शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो..
स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो...
हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे...
मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची...
जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल...
मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला...
अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने..
काय अधिकार असतो आपला आपल्यावर...
नक्कीच नाही...
जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे...
कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे...
व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा.....
जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय....
कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल...
आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा  मी उतरंडीच्या पहिल्या   गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले...
मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी...
आता ना कुठला विचार ना कुठली भावना...
आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास.....
बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी.....
गढलेली...दडलेली आणि वेढलेली.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा

198 View

#रंगपंचमीला #मिनिटात #काढणारा #सहजतेने #समाज

#रंगपंचमीला गडद #रंग लागला आहे निघत नाही काय करू ? #गडद #रंग #सहजतेने #दोन #मिनिटात #काढणारा उपाय #Happy #Holi

162 View

#शायरी #retro  मी काय म्हणते..

मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

काय मागितले तुला की तू जड झालास
माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास

आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा
मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा

जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा
आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव

189 View

#शायरी  अभंग...

तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे
तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे

तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी
सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी

मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते
क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते

मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो
बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो

नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर
माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर

लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार
भावना भेटता भावनेला होते की रे गरवार

सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग
मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा

207 View

#शायरी #outofsight  प्रेम मी रे जाणले..

मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले
पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले

वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले
काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले

काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले
पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले

घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी
निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी

ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले
शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले

एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले
काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर

252 View

#पत्रकारिता #चाटूकार #विपक्ष #अयोग्य #बेलगाम #अदनासा  जिम्मेदार नागरिक चुनाव आयोग को देखो,
एकतरफा विकट हठयोग चला है,
सत्ता से योग तो हो गया,
परंतु विपक्ष से वियोग है,
तो लोकतंत्र अयोग्य होगा ही,
भ्रमित होते है अपने लोग,
इसलिए नारों का उपयोग,
सत्ता के दुरूपयोग के लिए है,
तभी तो प्रयोग ४०० पार होगा,
अजीब संयोग है यह,
परंतु कोई संजोग नही,
सांप्रदायिक द्वेष का रोग है,
लोकतंत्र निरोग भला कैसे होगा ?
परंतु कोई अभियोग नही चलेगा,
तेरा-मेरा करने से हमलोग बनेगा ?
राजधर्म का पता नही ?
परंतु राजा योग तो बना है।

©अदनासा-
#शायरी #Hope  बाकी असणारचं आहे..

वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात...
हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात...
काही काही देणेघेणे नसताना...
येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो...
शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू...
आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा..
एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन...
सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी...
तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार?
निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल...
 " बसं...की अजून काही' '
अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते..
शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो..
स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो...
हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे...
मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची...
जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल...
मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला...
अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने..
काय अधिकार असतो आपला आपल्यावर...
नक्कीच नाही...
जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे...
कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे...
व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा.....
जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय....
कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल...
आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा  मी उतरंडीच्या पहिल्या   गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले...
मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी...
आता ना कुठला विचार ना कुठली भावना...
आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास.....
बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी.....
गढलेली...दडलेली आणि वेढलेली.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा

198 View

#रंगपंचमीला #मिनिटात #काढणारा #सहजतेने #समाज

#रंगपंचमीला गडद #रंग लागला आहे निघत नाही काय करू ? #गडद #रंग #सहजतेने #दोन #मिनिटात #काढणारा उपाय #Happy #Holi

162 View

#शायरी #retro  मी काय म्हणते..

मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

काय मागितले तुला की तू जड झालास
माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास

आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा
मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा

जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा
आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव

189 View

#शायरी  अभंग...

तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे
तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे

तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी
सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी

मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते
क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते

मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो
बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो

नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर
माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर

लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार
भावना भेटता भावनेला होते की रे गरवार

सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग
मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा

207 View

#शायरी #outofsight  प्रेम मी रे जाणले..

मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले
पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले

वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले
काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले

काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले
पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले

घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी
निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी

ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले
शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले

एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले
काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर

252 View

#पत्रकारिता #चाटूकार #विपक्ष #अयोग्य #बेलगाम #अदनासा  जिम्मेदार नागरिक चुनाव आयोग को देखो,
एकतरफा विकट हठयोग चला है,
सत्ता से योग तो हो गया,
परंतु विपक्ष से वियोग है,
तो लोकतंत्र अयोग्य होगा ही,
भ्रमित होते है अपने लोग,
इसलिए नारों का उपयोग,
सत्ता के दुरूपयोग के लिए है,
तभी तो प्रयोग ४०० पार होगा,
अजीब संयोग है यह,
परंतु कोई संजोग नही,
सांप्रदायिक द्वेष का रोग है,
लोकतंत्र निरोग भला कैसे होगा ?
परंतु कोई अभियोग नही चलेगा,
तेरा-मेरा करने से हमलोग बनेगा ?
राजधर्म का पता नही ?
परंतु राजा योग तो बना है।

©अदनासा-
Trending Topic